Posts

Showing posts from June, 2018

मी स्वतः देव नाही कारण माझ्यात अहंकार आहे. I am not "GOD" because I have an "EGO"

Image
अहंकार हा प्रत्येक माणसात असतोच असतो. तो कितीही सोडतो म्हटल तरी सोडता येतच नाही... अहंकार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो...तो प्रत्येकात असलाही पाहिजे पण तो किती प्रमाणात असावा, किती धरून ठेवावा...कधी आणि किती प्रमाणात सोडून द्यावा हे प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक,आर्थिक आणि कौटुम्बिक परिस्थितिवर अवलंबून असत. "स्व"....अहंकार बलपणात पण आपले सोबत असतो पण तो मोठ्या व्यक्तिमध्ये जसा उग्र स्वरुपात काम करत असतो.. तसा उग्र तो बलपनात झालेला नसतो.... कारण बलपनीच्या गरजा कमी...म्हणून अहंकार पण थोडा कमीच असतो... अहंकारा शिवाय जीवन असूच शकत नाही...अहंकार कधी सोडून द्यावा कधी धरून ठेवाव याचे सारासार भान ज्या ज्या व्यक्तिकडे असते तो जीवनात यशस्वी होतोच. अहंकाराचा हा खेळ सदैव सावली सारखा आपल्या सोबत असतो...माझे तर असे ठाम मत आहे बालपना पासून मरणा पर्यन्त अहंकार हा आपले सोबतच असतो...अहंकारा शिवाय जो जगतो तो फक्त "देवच" असु शकतो आणि आपण सामान्य माणसे "देव" बरे कसे होऊ शकणार...आपल्या सारख्या सामान्य माणसाला सामाजिक आर्थिक आणि कौटुम्बिक जीवन सम्भाळायचे असते...त्य...

शेतकऱ्यांच्या आत्महते मागील खरे कारण

Image
सरकारनी शेतकऱ्याला कितीही मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली तरी शेतकरी आहे तसाच राहतो....? तो नियमित पणे आत्महत्या का बरे करतो....? यावर उपाय मिळणे फार कठिण का असावे...?  समजा शेतकऱ्याला सरकारने हमी भाव वाढवून दिला, शेतमालाला लीलावात मोठी बोली पण लावून  दिली, शेतात पाणी आणण्यासाठी मोटर दिली, खत खरेदिसाठी पैसे दिलेत, ठिबक सिंचनासाठी पाइप लाइन दिली तरी पण त्याचा काहीच फायदा होतांना का दिसत नाही....? कारण शेतीसाठी लागनाऱ्या इतर गोष्टी जसे की- महाग झालेली मजुरी, बी बियाने, अवजारे, खते, पेस्टिसाइड आणि शेतीसाठी लागणारे इतर साहित्य शेतकऱ्याला जो पर्यन्त कमी दरात मिळणार नाही तोपर्यन्त भरतातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच राहणार....!! जो पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेला भ्रष्टाचार, कायदा असून सुद्धा हमी भावा पेक्षा कमी दराने शेतमालाची व्यापाऱ्या द्वारा केली जाणारी खरेदी , ऍग्रो कम्पण्याचे चढे दरातील उत्पादने , सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार या सर्वांची शेतकऱ्यांचे विरोधात मिळून आलेली साखळी तुटणार नाही तो पर्यंत शेतकरी आर्थिक परिस्थितीने खचलेलाच राहणार....कुणीतरी शेतकऱ्यावर कु...

सततच्या ओव्हर करेक्शन मुळे गरीबी नष्ट होऊन जग सुंदर होईल काय.....

Image
ओव्हर करेक्शन हा आजार तर नव्हे ना अशी आज सामाजिक परिस्थिति झाली. बिनचुक काम करने हा आजचे काळातील गुरुमंत्र ठरतोय.... कही दिवसापूर्वी केलेल काम आज करतो म्हटले तर त्यात बऱ्याचवेळा सुधारना कराव्या लागतात....तंत्रद्यानामुळे हे शक्य पण झाले पण या अश्या सततच्या सुधारनामुळे मानव यंत्रवत वागतोय...या अश्या ओव्हर करेक्शनच्या वागन्यामुळेच मानव स्वतः यंत्रात परावर्तित झाल्यासरखी परिस्थिति उद्भवतेय....आयुष्य सुंदर करण्यासाठी आपण असे वागत असलो तरी त्यामुळे डिप्रेशन सारखे आजार समाजात वाढत आहेत....जग सुंदर झाले पाहिजे असा अति टोकचा विकास गरिब जनतेला आणि तंत्रद्याना  पर्यन्त न पोहचलेल्या जनतेला मारक ठरतोय....खरेच या अश्या ओव्हर करेक्शनच्या सततच्या वागन्यामुळे समाजात गरीब आणि श्रीमंत या दोघा मधली दरी वाढत चाललिय....याच ओव्हर करेक्शनच्या सतत वागन्यामुळे यंत्रवत झालेला समाज.....जगातिल श्रीमंत आणि गरिबा मध्ये आज निर्माण झालेली खोल दरी नाहीशी करु शकेल काय.....सर्व जगातील गोरगरीबांसाठी हे जग खरेच स्वर्ग होईल का........?

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

Image
====================================  आमची आजी नेहमी म्हणायची अरे बाबा व्यवसाय म्हणजे एखाद्या भारतीय मुलीशी लग्न करण्यासारख असत...एकदा झाल की  त्यातून जन्मभर सुटका नसते....तसच काहीतरी जागतिक भांडवलदारांचं भारतातील व्यावसायिक भागीतारीबाबत (PPP MODEL)च झालय........ =====================================  बुडीत कर्जे "52लाख करोड" ही कर्जे वाटपाचा काळ अंदाजे 2005 ते 2015 चे दरम्यानचा ह्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान,पी चिदम्बरम आणि प्रणव मुखर्जी अर्थमंत्री, रघुराम राजन रिसर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पहात होते....याच काळात सरकारी आणि प्रायव्हेट बँकांनी भारतीय उद्योगपतींना थोडेथोडके नव्हे "52 लाख करोड"( तज्ञांचा आकडा 258 लाख करोड) रुपये लोन म्हणून दिलेत....एवढे 52 लाख करोड भारतीय बँका कडे थोडेच होते..."या काळातली भारताची बॅलन्स सीट फक्त 12 ते 15 लाख करोडची असावी असं गुगलवरून कळत"....हे सगळे "52 लाख" करोड... FDI INESTMENT द्वारा भारतात आले होते....मनमोहनसिंग सरकारला एवढे पैसे बाहेरचे देशातील इन्व्हेस्टरांमुळे मिळत होते हे सगळं सरकारला माहीत होत....

हमको सिर्फ "बहना" है

Image
नदी जब निकलती है, कोई नक्‍शा पास नहीं होता कि "सागर" कहां है। बिना नक्‍शे के सागर तक पहुंच जाती है। इसलिए "कर्म" करते रहिये, नक्शा तो भगवान पहले ही बनाकर बैठे है । हमको तो सिर्फ "बहना" ही है ।

UNAFFORDALE MODERN MEDICATION

Image
माझा रुग्ण जो की पॅरालिसिस झालेला रुग्ण बरा न होण्याचे अवस्थेला पोहचलेला.....रुग्णाच्या मोठया मुलाला साधारण 30 हजार रुपये महिन्याला पगार याच मोठ्या मुलांनी वडीलाला चांगल्यात चांगल्या हॉस्पिटल मध्ये भरती करून 15 दिवसापूर्वीच 8 लाख खर्च केलेत...एवढ्यात रुग्णाचा छोटा मुलगा मोठ्या भावाकडे वडिलांना भेटायला आलेला.. तर मोठ्या भावाला लहान भाऊ म्हणतोय तू वडिलांना बघतच नाही...तुला फक्त पैसा हवाय...दोन्ही भावाचं दवाखान्यातच भांडण लागल...मी लहान भावला म्हटल... अरे आसे भांडू नका... 8 दिसपूर्वीच मोठया भावानी वडीलासाठी 8 लाख खर्च केलेत...तर लहान भाऊ म्हणतोय तो खोट बोलतो...लहान भाऊ म्हणत होता डॉक्टर तुम्ही चांगले हॉस्पिटल सांगा मी वडिलांना तिथे भरती करतोय...रुग्ण चांगल्या हॉस्पिटल मध्ये भरती झालाय...लहान भावानी वडीलासाठी परत 7 लाख खर्च केलेत...पण 2 दिवसा पासून लहान भाऊ हॉस्पिटल मध्ये जाताच नाही अस मोठ्या भावाकडून कळल हॉस्पिटल च बिल पण 25000 थकलय...अस मोठा भाऊ दवाखान्यात येऊन सांगतोय...आता मी काय करू असे मोठा भाऊ विचारतोय...वैद्य म्हणून अश्या नातेवाईकांना काय सल्ला द्यावा..... 1.पुढील उपचार अजुन ...

WHO EXIST " GOD OR EVIL "

Image
In 1881, a professor asked his student whether it was God who created everything that exists in the universe? Student replied: Yes He again asked: What about evil? Has God created evil also? The student got silent... Then the student requested that may he ask a question from him? Professor allowed him to do so. Student asked: Does cold exist? Professor said: Yes! Don't you feel the cold dear? Student said:  I'm sorry but you are wrong sir. Cold is a complete absence of heat... There is no cold, it is only an absence of heat. Student asked again: Does darkness exist? Professor Said:  Yes! Student replied: you are again wrong sir. There is no such thing like darkness. It’s actually the absence of light. Sir! We always study light & heat, but not cold & darkness. Similarly, the evil does not exist. Actually it is the absence of Love, Faith & True belief in God. The name of the student was... Vivekananda...!!!

WHY INDIAN FARMERS SUICIDE

Image
सरकार सबसिडी देतेय पण शेतकऱ्यांची सबसिडी चढ्या भावात बी बियाणे विकणाऱ्या कम्पण्या, भ्रष्ट राजकारणी, सरकारी बाबू आणि आपल्या देशातले टॅक्सेस चे चढे दर हे शेतकऱ्याची सबसिडी खाऊन टाकतात त्यामुळेच तर भारतीय शेतकरी गरीब राहतो आणि आत्महत्या पण करतो..... शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हजारो आत्महत्या बघितल्या की मनात विचार येतात या जगात ...... सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कुणी या जगी असता तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा व्यवहार  सोपा झाला असता....!!! नाही का......?

How to become happy in life

Image
Are we pressed or depressed like this due to stringent law, excessive use of electronic devices, increasing expenses, work pressure, increasing trend of high inflation, decreasing trend of personal income, excessive use of vehicle, high learning attitude on internet, highly expensive education for our children's, growing trend of multi tasking, desire to move around the world due to the pressure of family members, desired to have non affordable healthcare in corporate hospital, growing maintainance cost, some time adjustment disorder with bosses and family members , hallucinating effect of online content and so many other issues.....if you desire and does not want to be depressed like this...Then you need to follow the path of "GOD shrikrishna said in भगवद्गीता......हे पार्था तू फक्त कर्म करत राहा फळाची इच्छा धरू नकोस.....तोच तुझ्या सुखी जीवनाचा मंत्र आहे.....

HOW TO BECOME A GOD

Image
*अनाथ, कोवळ्या हातामधे* *पाटी-पुस्तक ठेव* *आई शप्पथ तुला सांगतो* *तूच होशील देव !* राम" म्हण, "अल्ला" म्हण "येशू" म्हण, "साई" म्हण "देव" म्हण, "दूत" म्हण "अवतार" म्हण, "काही" म्हण . . मी हरकत घेण्याचंही कारण नाही काही.. पण माणूस म्हणून एक गोष्ट खरंच पटत नाही ! . तू हवी त्याची पूजा कर हवी त्याची आरती गा मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन प्रसाद म्हणून काही खा ! . . चोविस तास देव देव कर वाटल्यास विसर घर पण माझ्यासाठी दोस्ता फक्त एवढा विचार कर ! . . देव म्हणजे सुपर पाॅवर ब्रम्हांडावर ताबा मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात कशाला रे बाबा ? . . ऐकलं होतं.. देव असतो उभा सत्त्यापाठी ! तरी त्याच्या अवती भवती दलालांची दाटी ? . . चोर, डाकू, बलात्कारी सारेच त्याचे भक्त देव काय नुसते चेहरे बघत बसतो फक्त ? . . असा कसा चिडत नाही त्याला नाही भान ? वरून तुझ्यासारखे मूर्ख तिथंच देतात दान ! . . देवळा भवती भिकारी लुळे पांगळे जीव ज्याला असेल काळीज त्याला पाहून येते कीव ! . . प्रश्न ...

UNDERSTANDING OF GOD

Image
Whatever work we perform either at home, office or while going to the office is not less important than going to the "TEMPLE " eg. Getting up from bed Brushing our teeth Taking a bath Preparing tea Filtering tea Drinking tea cleaning a house Going to market purchasing eatables preparing food Cooking food Serving food in utensils eating food Washing cloths ironing clothes wearing cloth taking care of our children taking the child to school giving food to an own child Siting in car driving car using brakes and clutch while driving a car Completing office work in time Coming back home in time Completing other essential works Sleeping etc.. etc.. "just imagine.." ही छोटी छोटी कामे आपण जर केली नाही तर आपले संपूर्ण जीवन नरक बनेल नाही का.. if we don't perform all these thousand of small "works" or non-ending list of karmas.. our life becomes "very" "very" "Very miserable...