कोवळी मरगळ लोकसंख्येच्या गुनोत्तरात न परवडणाऱ्या आरोग्य सुविधांचे मॅनेजमेंट क्वालिटी केअर, अफोरडेबल केअर, न परवडणारी, महाग झालेली आणि *मरणाच्या किंमतीचा टॅग* लावलेली आरोग्य सेवा.. https://youtu.be/C3CXhwJjnk4?si=FMnIMkDqd-jpUw93 जिंकावेही नी जगावेही.. आरोग्याला प्राधान्य द्यावे तरी कसे.. व्यक्ती तितक्या प्रकृती..व्यक्ती तितके आजारही..मरणाची भीती आम्हा आता त्रास देत नाही..आमच्या मरणावर आता *किमतीचा टॅग* लागलाय..आमच्या मरणाची तारीख पण ठरलीय..सुखी संसार बघायची आमची इच्छाच जिवण जगण्या आधीच मरण पावलिय.. जगण्या पेक्षा मरण बर वाटू लागलय..सरकार आणि समाजही आमच्या मरणाची वाट बघतोय अस वाटू लागलय..ऑपरेशन ला लागणाऱ्या पैस्या अभावी आम्हाला मरण येणार..याची भीती वाटतेय..सरकारनी ते तरी बर केलय..पाच लाखाच आयुष्यमान कार्ड आमच्या हातात दिलय..कार्ड कडे बघून वाटतय आमच्या हृदयाला आतून पडलेल छिद्र आता ऑपरेशन करून बंद करता येईल..पण लोकसंख्येच्या गणिताची संख्या आणि डॉक्टरांकडे असलेल्या वेळेच्या गुनोत्तराच प्रमाण आम्हाला भीतीदायक सत्य सांगून जाते..डॉक्टरांना त्यांच्या ऑपरेशन चे पैसे सरकार कडून व...
==================================== आमची आजी नेहमी म्हणायची अरे बाबा व्यवसाय म्हणजे एखाद्या भारतीय मुलीशी लग्न करण्यासारख असत...एकदा झाल की त्यातून जन्मभर सुटका नसते....तसच काहीतरी जागतिक भांडवलदारांचं भारतातील व्यावसायिक भागीतारीबाबत (PPP MODEL)च झालय........ ===================================== बुडीत कर्जे "52लाख करोड" ही कर्जे वाटपाचा काळ अंदाजे 2005 ते 2015 चे दरम्यानचा ह्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान,पी चिदम्बरम आणि प्रणव मुखर्जी अर्थमंत्री, रघुराम राजन रिसर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पहात होते....याच काळात सरकारी आणि प्रायव्हेट बँकांनी भारतीय उद्योगपतींना थोडेथोडके नव्हे "52 लाख करोड"( तज्ञांचा आकडा 258 लाख करोड) रुपये लोन म्हणून दिलेत....एवढे 52 लाख करोड भारतीय बँका कडे थोडेच होते..."या काळातली भारताची बॅलन्स सीट फक्त 12 ते 15 लाख करोडची असावी असं गुगलवरून कळत"....हे सगळे "52 लाख" करोड... FDI INESTMENT द्वारा भारतात आले होते....मनमोहनसिंग सरकारला एवढे पैसे बाहेरचे देशातील इन्व्हेस्टरांमुळे मिळत होते हे सगळं सरकारला माहीत होत....
ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट.. *अती पसारा* हा माणसाची कार्यक्षमता कमी करतो..अगदी तसेच आहे..*अती ज्ञान* हे सुद्धा माणसाची सारासार बुध्दी भ्रष्ट करून माणसात.. *डिप्रेशन, ऍडजस्टमेंट डिसऑर्डर आणि एन्झायटी न्युरोसिस हे आजार निर्माण करते..* त्यामुळे नेहमी लक्ष्यात ठेवा *ज्ञानाचा अतीरेक* आणि इंटरनेटच्या युगात मिळणारे अनेक विषयाचे फुकटचे ज्ञान हे तुमचे *मानसिक रोग* वाढण्यास कारणीभूत ठरू शकते..त्यामुळे *वेळीच सावध व्हा* स्वतःला सावरा, *कुटुंबाकडे लक्ष्य द्या..* माणसाचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे *शरीरातील पेशी पिकण्याची प्रक्रिया वाढीस लागते..* जास्त विचार करून माणसाला म्हातारपण लवकर येऊ लागते..माणसाच्या शरीर क्रिया बाधित होऊन त्या आपल्या शरीरात बाधा निर्माण करू लागतात..म्हणूनच म्हणतो जटिल झालेल्या ज्ञानाच आणि वेळेचे योग्य मॅनेजमेंट करायला शिका.. धावपळीच्या काळात वेळेचे योग्य मॅनेजमेंट करणे आणि त्यात नैपुण्य प्राप्त करून.. आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन समृध्द करण्यासाठी तरी..वेळेचे वेळेतच योग्य मॅनेजमेंट शिकून घ्या..ते करने गरजेचे झालेले आहे हे समजून घ्या ती काळाची गरज झालेली आहे....
Comments
Post a Comment