मॅनेजेंट

 विचाराला शांत करणाऱ्या विचारांची आणि विचार शांत करणाऱ्या औषधांची माणसाला गरज असते..तेव्हा समजायच सतत मिळणाऱ्या ज्ञानच, घरातील कामाच, कुटुंबाच्या जबाबदारीच आणि जेमतेम मिळणाऱ्या पैस्याच्या मॅनेजेंट मध्ये काहीतरी गडबडी सुरू आहेत..नाही का..!!

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..